marathi blog vishva

शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

नारदाची कळ : २
क्लीन चीट !
आजकाल सगळेच राजकारणी खेळ-क्षेत्रात का आहेत ?
हे सगळे विश्व म्हणजे एक ब्रह्मचैतन्य आहे. आणि चैतन्याचा पाया आहे, क्रीडा. म्हणून ज्यांना चैतन्यमय राहायचे आहे त्यांना कुठलाना कुठला खेळ आवश्यक आहे. अगदी स्वत:च खेळले पाहिजे असे नाही. सहभाग आणि स्वाहम केले तरी चालते. शिवाय नाही तरी राजकारण खेळापासून फार वेगळे नाहीय. जसे: क्रिकेट हा खेळ तर राजकारण हा पोरखेळ !
साहेबांनी मोदींना ( दोन्ही मोदी ) क्लीन चिट का दिली ?
हे काय विचारणे झाले ! फारच बुवा तुमचे अज्ञान ! साहेब स्वत:च नाही का क्लीन चीट !
----कळलाव्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा